औरंगाबाद (प्रतीनिधी )दि.२५ पँथर, मनोज भाई संसारे यांचे मुंबईत दुःखद निधन झाले . त्यांना आज दिनांक २५ मे रोजी सर्व आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने मराठवाडा प्रबोधिनी, औरंगाबाद या सभागृहात अभिवादन करण्यात आले. यावेळी, प्रा डॉ. ऋषींकेश कांबळे, दिनकर ओंकार,रतनकुमार पंडागळे,श्रावण गायकवाड, गौतम खरात, रमेश गायकवाड, जेम्स अंबिलढगे, राहुल साळवे, सतीश पट्टेकर, राजू साबळे,गंगाधर ढगे,किशोर गडकर, सर्जराव मनोरे,विजय वाहूळ स.सो. खंडाळकर, बालाजी सूर्यवंशी, ज्ञानेश्वर खंदारे, आनंद बोरडे, मेघानंद जाधव, पंचशीला भालेराव, अजय देहाडे,रवी मोरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
विश्वशांती परिषदेत भारत-श्रीलंकेतील भंतेदरम्यान करार, श्रीलंकेत उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन
बुद्ध पौर्णिमा 2026 : बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व, इतिहास आणि कशी साजरी करावी | Buddhist Bharat
मुत्सद्दी स्टोबडन यांनी हिमालयीन बौद्ध धर्मावर एक चिरस्थायी वारसा सोडला आहे.