औरंगाबाद (प्रतीनिधी )दि.२५ पँथर, मनोज भाई संसारे यांचे मुंबईत दुःखद निधन झाले . त्यांना आज दिनांक २५ मे रोजी सर्व आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने मराठवाडा प्रबोधिनी, औरंगाबाद या सभागृहात अभिवादन करण्यात आले. यावेळी, प्रा डॉ. ऋषींकेश कांबळे, दिनकर ओंकार,रतनकुमार पंडागळे,श्रावण गायकवाड, गौतम खरात, रमेश गायकवाड, जेम्स अंबिलढगे, राहुल साळवे, सतीश पट्टेकर, राजू साबळे,गंगाधर ढगे,किशोर गडकर, सर्जराव मनोरे,विजय वाहूळ स.सो. खंडाळकर, बालाजी सूर्यवंशी, ज्ञानेश्वर खंदारे, आनंद बोरडे, मेघानंद जाधव, पंचशीला भालेराव, अजय देहाडे,रवी मोरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
💙 धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२६ निमित्त ‘स्वयंसेवक जोडो अभियान’
Mangal Parinay 🌹 बौद्ध वधू-वर सूचक पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न
दलाई लामा ९१ वर्षांचे होत असताना, भारत आणि चीन बौद्ध धर्माच्या भविष्यासाठी संघर्ष करत आहेत