औरंगाबाद (प्रतीनिधी )दि.२५ पँथर, मनोज भाई संसारे यांचे मुंबईत दुःखद निधन झाले . त्यांना आज दिनांक २५ मे रोजी सर्व आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने मराठवाडा प्रबोधिनी, औरंगाबाद या सभागृहात अभिवादन करण्यात आले. यावेळी, प्रा डॉ. ऋषींकेश कांबळे, दिनकर ओंकार,रतनकुमार पंडागळे,श्रावण गायकवाड, गौतम खरात, रमेश गायकवाड, जेम्स अंबिलढगे, राहुल साळवे, सतीश पट्टेकर, राजू साबळे,गंगाधर ढगे,किशोर गडकर, सर्जराव मनोरे,विजय वाहूळ स.सो. खंडाळकर, बालाजी सूर्यवंशी, ज्ञानेश्वर खंदारे, आनंद बोरडे, मेघानंद जाधव, पंचशीला भालेराव, अजय देहाडे,रवी मोरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
✨ धम्म प्रचार प्रसार सेवा सहयोग सहकार्य आवाहन Donate For Dhamma Prachar
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.
पांगी फोरमने पंतप्रधान जन विकास कार्यक्रमांतर्गत बौद्ध गावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.