बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दर रविवारी विहारात जाणे बद्दल निर्देशदिल्याप्रमाणे अपण आपले जवळचे विहारात प्रत्येक बौद्ध परिवाराने सहकुटुंब अवश्य उपस्थित राहून बुद्धपूजा, त्रिरत्न वंदना, सामुदायिक साधना, धम्मचर्चा, श्रमदान ई. करणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच आपण आपले विहार संस्कृतीला जिवंत ठेवू शकतो.तरि बुद्धभूमी फाऊंडेशन अशोकनगर वालधुनी कल्याण येथे उल्हासनगर, डोंबिवली, अंबरनाथ व आजूबाजूचे परिसरातील लोकांनी दर रविवारी सहपरिवार उपस्थित राहून आपली पारमिता वाढवावे.
दिवस: प्रत्येक रविवार
वेळ: सकाळी ०८ ते १०
कार्यक्रम: १ तास साधना व १ तास धम्मचर्चा
आणी
दिवस: दर रोज
सकाऴी: ६.३० वा. – साधना
सायं: ७.३० वा. – बुद्धबंदना
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4769448193138170&id=100002018013049
More Stories
सम्राट अशोकांचे प्रमुख १४ शिलालेख
धम्मकायावर्षावास २०२१ FB live सुत्त-प्रवचनमालिका
त्रिरश्मी बुध्दलेणी वर्षावास समितीचे जाहीर आवाहन