तथागतांची वाणी म्हणजे ज्ञानाचा निरंतर वाहणारा झरा. चित्ताची शुद्धता राखणे आणि माणसांनी माणसांशी मैत्रीपुर्ण व्यवहार करणे ही बुद्धांची शिकवण. सर्वोच्च सदाचारीत शिकवण देणारा आणि मानव कल्याणाचा मार्ग दाखविणारा हा मार्ग…..
विज्ञानावर आधारीत अंधश्रद्धा मुक्त असा धम्म म्हणजे बौद्ध धम्म होय. तसेच मानव हिताच्या दृष्टीने कल्याणकारी मार्ग …प्रामाणिक पणे धम्म पालन म्हणजे प्रत्येक क्षेत्रात स्वविकास साधणे ..
बौद्ध धम्म हा वैज्ञानिक तत्वांवर आधारीत समजण्यास व आचरणास अगदी साधा आणि सोपा..
नमो बुद्धाय..
अर्चना चव्हाण, नागपुर.
8624062012
More Stories
“मुंबई महाराष्ट्रातच का राहिली पाहिजे ?” – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतीय लोकशाहीची मूल्ये आणि बुद्ध विचार – अतुल भोसेकर
नालंदा – बोधिसत्वांची मांदियाळी : अतुल मुरलीधर भोसेकर