धम्मदिप बुद्ध विहार अंबरनाथ पू. येथे आषाढ पौर्णिमा निमित्ताने विहारात संपुर्ण बुद्ध वंदना घेतली. कार्यध्यक्ष कालिबाग यांनी प्रस्तावना केल्यानंतर भंते कश्यप यांनी पंचशीलाची कथा कथन केली. त्यानंतर अध्यक्ष सोनवणे यांनी आषाढ पौर्णिमा च्या दिवशी घडलेल्या चार घटना कथन केल्या. चोपडे गुरुजीनी थोडक्यात महत्व विशद केले. आयु.शितल दोंदे,कांचन काबळे, सुरेखा यांनी भंते यांना बुके पुष्पगुच्छ देवून आभार मानले.शेवटी सरणतय घेतले. शेवटी सोनवणे परिवारातर्फे खिरदान वाटप होवुन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला बहुसंख्येने उपासक,उपासिका सहपरिवार उपस्थित होता.
Buddhism In India
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा
🌟 “थ्रिव्ह” सह आपली क्षमता अनलॉक करा – 21-दिवसीय ध्यान प्रवास! 🌟
सामाजिक क्रांती अभियान Social Revolution Campaign – चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव भव्यधम्म पदयात्रा