२७ जुलै १९४२
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मजूरमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर लगेचच ७ व ८ ऑगस्ट १९४२ रोजी यांच्या अध्यक्षतेखाली मालक, कामगार व सरकार यांचे प्रतिनिधी असलेली त्रिपक्षीय मजूर परिषद दिल्ली येथे भरली.
व्हि.व्हि.गिरी, ना.म. जोशी, जमनादास मेहता यांसारख्या कामगार नेत्यांनी या परिषदेत भाग घेतला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर या परिषदेत ‘नीड ऑफ युनिफॉर्मिटी इन लेबर लेजिस्लेशन’ या विषयावर भाषण करताना दिसत आहेत.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
सौजन्य : मुक्तीदाता विशेषांक
More Stories
Dhammachakra Pravartan Din 2025 : आज साजरा केला जातोय 69 वा “धम्मचक्र प्रवर्तन दिन”; काय आहे यामागचा इतिहास ? वाचा सविस्तर
Dhamma Dhwaj Vandana धम्म ध्वज वंदना
Dr. Babasaheb Ambedkar Social Contribution डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदान