२७ जुलै १९४२
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मजूरमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर लगेचच ७ व ८ ऑगस्ट १९४२ रोजी यांच्या अध्यक्षतेखाली मालक, कामगार व सरकार यांचे प्रतिनिधी असलेली त्रिपक्षीय मजूर परिषद दिल्ली येथे भरली.
व्हि.व्हि.गिरी, ना.म. जोशी, जमनादास मेहता यांसारख्या कामगार नेत्यांनी या परिषदेत भाग घेतला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर या परिषदेत ‘नीड ऑफ युनिफॉर्मिटी इन लेबर लेजिस्लेशन’ या विषयावर भाषण करताना दिसत आहेत.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
सौजन्य : मुक्तीदाता विशेषांक
More Stories
Dhamma Dhwaj Vandana धम्म ध्वज वंदना
Dr. Babasaheb Ambedkar Social Contribution डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदान
महामानवाचा शेवटचा संदेश व अखेरच्या काळातील खंत! Nanak Chand Rattu